बुलढाण्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होणार
हवामान बदलाचा शेती पिकांना फटका हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या बदलाचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत असल्याचं चित्र दिसत आहे. बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातही हरभरा पिकावर (Gram Crop)…
खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३: महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी- -खो-खो मध्ये मुलामुलींचा यजमानांवर दणदणीत विजय मध्य प्रदेशमध्ये भोपाळ, जबलपर, इंदौर अशा विविध ठिकाणी सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा २०२२ स्पर्धेत…
भारतीय रेल्वेला 35 हायड्रोजन, 500 वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता
Published at : 31 Jan 2023 01:18PM (IST) BY Gaurav Rane केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच फार अपेक्षा आहेत.…
अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का सादर केले जाते?
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्तऐवज सादर केला जातो, ज्याला आर्थिक सर्वेक्षण म्हणतात. ते आज 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्यात…
पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा
भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय केणेकर यांची मागणी राज्य सरकारने आता पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय केणेकर…
अभियांत्रिकीचे शिक्षण मातृभाषेतून घेण्यास पसंती देशातील 20 महाविद्यालयांचा समावेश
मोठी बातमी अभियांत्रिकीचे शिक्षण मातृभाषेतून घेण्यास पसंती देशातील 20 महाविद्यालयांना मुभा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार अँकरगेल्या वर्षी देशातील 20 महाविद्यालयांना मातृभाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी मान्यता देण्यात आली होती मात्र…
पीपीपी तत्त्वावरील 6 रस्त्यांच्या 162 कोटींच्या कामांना मंजूरी
पुणे | पुणे महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते तसेच पुल पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातुन डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यामध्ये विकसित करण्याचा निर्णय यापुर्वी घेतलेला आहे. त्यानुसार आणखी 6 रस्ते पीपीपी तत्वावर करण्यासाठी स्थायी समिती…
भीमा साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार… राऊतांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत.…
अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं ? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर
सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा! अशी अर्थसंकल्पाची सुरवात करत देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 व्या वर्षाच्या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजीमहाराज संकल्पना उद्यान 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये अशीघोषणा केली. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्पाची ‘पंचामृत’ ध्येय 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा – नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार – 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ, 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार – महाराष्ट्रातील शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा, 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार – राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषि विकास अभियान राबविणार – तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा – मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देणारयासाठी 1000 कोटी – अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ शेतकर्यांना थेट रोखीने आर्थिक मदत! – विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत – अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात – प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार – कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन कोकणाला काय ? – 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड – काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव…
नेव्हीच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात…
मुंबईत भारतीय नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात क्रू सदस्यांपैकी सर्वांनाच वाचवण्यात यश आलंय. हेलिकॉप्टरमधील सर्व क्रू…
‘एमआयएम म्हणजे मुघल, निजामांचा पक्ष’
Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. त्यामुळे तमाम हिंदूंच्या भावना आनंदाने उत्साहीत झाल्या, प्रफुल्लित झाल्या. परंतु काही धर्मांध जातीवादी संघटना ह्या औरंगजेब व निजामाचा…
महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…
कसबापेठेत रवींद्र धंगेकर विजयी तर भाजपचा पराभव
तर भाजपच्या पराभवाची पाच कारणे पुण्याचा कसबा मतदारसंघ कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला. लढत चुरशीची होतीच, पण दहा हजारांहून अधिक मताधिक्यासह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पुण्याचा कसबा…
संजय राऊत अडचणीत हक्कभंग समिती गठीत
‘विधिमंडळ नसून चोरमंडळ’ असं वक्तव्य केल्याने खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. “संजय राऊत यांनी सर्वपचे पक्षीय आमदारांचा अपमान केला असून हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे,” असं म्हणतं…
कसबापेठ पोटनिवडणूक, जनता वाऱ्यावर, जातीयवाद चव्हाट्यावर!
स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक नोव्हेंबर२०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यात. मुक्ता टिळक आमदार होण्याआधी पुण्याच्या (पुणे महानगरपालिका) महापौर देखील होत्या पुण्याच्या जनतेने भाजपला २०१७ च्या पुणे मनपा निवडणुकीत एकहाती सत्ता…
लोकशाही संपली मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगावं – उद्धव ठाकरे
शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं, अशी टीका…