कार्तिकी एकादशी आणि आळंदीचे महत्व…
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने चैतन्य कबीर महाराज यांनी कार्तिकादिशीचा आणि आळंदीचे महत्त्व विशद केले ते सांगतात की; ज्ञानेश्वर माऊलींनी शोषणरहित समाजाचा पाया येथे बांधला. माणूस येथे भावना…