‘सत्तर वर्षाचे सोडा, आठ वर्षात काय केले ते सांगा’
देशात वीज कंपन्यांचे खाजगीकरण होत कामा नये. शासन शेतकऱ्यांना मदत करते ही कुठलीही मेहरबानी नाही. कारण हा देश श्रमजीवी व कामगारांच्या कष्टावर चालतो. खाजगीकरण (Privatisation) झाले तर केवळ कर्मचाऱ्यांचे नाही तर सर्व…