Tag: #maharashtra

अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं ? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर

सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा! अशी अर्थसंकल्पाची सुरवात करत देवेंद्र फडणवीस  यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 व्या वर्षाच्या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजीमहाराज संकल्पना उद्यान 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये अशीघोषणा केली. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्पाची ‘पंचामृत’ ध्येय 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा – नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार – 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ, 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा, 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार – राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषि विकास अभियान राबविणार – तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा – मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देणारयासाठी 1000 कोटी – अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ शेतकर्‍यांना थेट रोखीने आर्थिक मदत! – विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत – अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात – प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार – कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन कोकणाला काय ? – 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड – काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव…

महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…

संजय राऊत अडचणीत हक्कभंग समिती गठीत

‘विधिमंडळ नसून चोरमंडळ’ असं वक्तव्य केल्याने खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. “संजय राऊत यांनी सर्वपचे पक्षीय आमदारांचा अपमान केला असून हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे,” असं म्हणतं…

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का

प्रतिनिधी मुंबई, 17FEB2023 10:23 PM(IST) शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं…

‘सत्तर वर्षाचे सोडा, आठ वर्षात काय केले ते सांगा’

 देशात वीज कंपन्यांचे खाजगीकरण होत कामा नये. शासन  शेतकऱ्यांना  मदत करते ही कुठलीही मेहरबानी नाही. कारण हा देश श्रमजीवी व कामगारांच्या कष्टावर चालतो. खाजगीकरण (Privatisation) झाले तर केवळ कर्मचाऱ्यांचे नाही तर सर्व…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 5

जानेवारीचा महिना होता, सन 1664, स्वराज्य उभं करण्याच काम नेटाने सुरू होते,एक एक किल्ला घेणे, मावळे जमविणे, आणि त्याना सैनिक प्रशिक्षण देणे, स्वराज्याच्या सीमा वाढवणे आणि त्या सुरक्षित करणे यावर…

बुलढाण्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होणार

 हवामान बदलाचा शेती पिकांना फटका हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या बदलाचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत असल्याचं चित्र दिसत आहे. बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातही हरभरा पिकावर (Gram Crop)…

मोदी सरकार जाता जाता भरभरून देणार?, पेटाऱ्यात दडलंय काय?

Updated on: Feb 01, 2023 | 10:58 PM पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पातून बड्या घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीत वाढ करणे, मध्यम वर्गाला…

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३: महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी- -खो-खो मध्ये मुलामुलींचा यजमानांवर दणदणीत विजय मध्य प्रदेशमध्ये भोपाळ, जबलपर, इंदौर अशा विविध ठिकाणी सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा २०२२ स्पर्धेत…

पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला, गंभीर दुखापत

पुणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून  मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने…

error: Content is protected !!