Tag: maharashtra

भीमा साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार… राऊतांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत.…

नेव्हीच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात…

 मुंबईत भारतीय नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा  अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात क्रू सदस्यांपैकी सर्वांनाच वाचवण्यात यश आलंय. हेलिकॉप्टरमधील सर्व क्रू…

कसबापेठेत रवींद्र धंगेकर विजयी तर भाजपचा पराभव

तर भाजपच्या पराभवाची पाच कारणे पुण्याचा कसबा मतदारसंघ कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला. लढत चुरशीची होतीच, पण दहा हजारांहून अधिक मताधिक्यासह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पुण्याचा कसबा…

संजय राऊत अडचणीत हक्कभंग समिती गठीत

‘विधिमंडळ नसून चोरमंडळ’ असं वक्तव्य केल्याने खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. “संजय राऊत यांनी सर्वपचे पक्षीय आमदारांचा अपमान केला असून हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे,” असं म्हणतं…

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का

प्रतिनिधी मुंबई, 17FEB2023 10:23 PM(IST) शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं…

सत्यजित तांबे यांनी घेतली विखे पाटलांची भेट

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी विखे पाटलांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसवर नाराजी व्यक्त केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी राधाकृष्ण विखे…

भोसरी भुखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा

 भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 5

जानेवारीचा महिना होता, सन 1664, स्वराज्य उभं करण्याच काम नेटाने सुरू होते,एक एक किल्ला घेणे, मावळे जमविणे, आणि त्याना सैनिक प्रशिक्षण देणे, स्वराज्याच्या सीमा वाढवणे आणि त्या सुरक्षित करणे यावर…

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत….

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत. अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 4

महान्यूज24×7 शिवाजी महाराज विशेष: (Published by Mahanews24x7: 6feb2023 10:30 PM (IST)शिवराय स्वराज्याच्या विस्तार वाढवीत होते आणि संकटे काही कमी होत नव्हती प्रतापगडावरती अफजल चालून आला आणि एका घासात स्वराज्य संपवायचे…

error: Content is protected !!