Tag: #eknathshinde

अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं ? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर

सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा! अशी अर्थसंकल्पाची सुरवात करत देवेंद्र फडणवीस  यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 व्या वर्षाच्या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजीमहाराज संकल्पना उद्यान 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये अशीघोषणा केली. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्पाची ‘पंचामृत’ ध्येय 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा – नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार – 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ, 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा, 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार – राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषि विकास अभियान राबविणार – तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा – मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देणारयासाठी 1000 कोटी – अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ शेतकर्‍यांना थेट रोखीने आर्थिक मदत! – विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत – अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात – प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार – कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन कोकणाला काय ? – 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड – काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव…

पाच वर्षांपासून रखडलेल्या TET परीक्षांची घोषणा

गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता बुद्धीमत्ता चाचणीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ फेब्रुवारी…

संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आमदार पळाले; शिंदे गटाने लेखी उत्तरात काय म्हटलं? 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून आज दोन्ही गटांनी…

‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’

 मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट  (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड (NCP MLA…

पिकांच्या प्रमाणित बियाण्यांवर अनुदान मिळणार 

काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. याकरता केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि…

‘मुंबईत 337 किमी मेट्रोचे जाळे उभारणार’

मुंबई : राज्यातील सरकार बदललं आहे. शिवाय आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आहे, झोपडपट्टी मुक्त मुंबईसह वाहतूक कोंडी मुक्त मुंबई करायची आहे. आता वेळ आल आहे की मुंबईला सर्वात बेस्ट सीटी बनवण्याची…

पुणेकरांची करवसुली थांबवा-राज ठाकरे

पुणे महापालिकेकडून शहरातील नागरिकांना मिळकत कर वसुलीच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. परंतु, ही कर वसुली थांबवण्यात यावी, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी या…

ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले 

नवी दिल्ली : खरी शिवसेना  कुणाची हा वाद निवडणूक आयोगामध्ये गेला होता. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले होते. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना…

error: Content is protected !!