Category: महान्यूज24×7 विशेष

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 5

जानेवारीचा महिना होता, सन 1664, स्वराज्य उभं करण्याच काम नेटाने सुरू होते,एक एक किल्ला घेणे, मावळे जमविणे, आणि त्याना सैनिक प्रशिक्षण देणे, स्वराज्याच्या सीमा वाढवणे आणि त्या सुरक्षित करणे यावर…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 4

महान्यूज24×7 शिवाजी महाराज विशेष: (Published by Mahanews24x7: 6feb2023 10:30 PM (IST)शिवराय स्वराज्याच्या विस्तार वाढवीत होते आणि संकटे काही कमी होत नव्हती प्रतापगडावरती अफजल चालून आला आणि एका घासात स्वराज्य संपवायचे…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 2

उमर तशी लहान होती पण समज मात्र जिजाऊंच्या संस्काराची, प्रसंग तसा बाका होता जिजाऊसमोर आणि शिवबा समोर, सुप्याच्या संभाजी मामा मोहित्याने काही तरी गहजब केला होता, उमाजी तिमांडे नावाच्या एका…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…..!

प्रत्येक व्यक्तीचां जन्म हा एका इच्छित कार्यासाठी झालेला असतो.छत्रपती शिवरायांच्या जन्म मुळात राष्ट्र निर्मिती झालेला होता.असा योग एकदाच आलेला होतं.प्रभू रामचंद्राच्या जन्म झाला त्याचं वेळी हनुमान,सुग्रीव,अंगद, नल नील,शबरी, केवट,जन्माला आले…

error: Content is protected !!