Category: मुंबई

मुंबई

भीमा साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार… राऊतांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत.…

अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं ? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर

सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा! अशी अर्थसंकल्पाची सुरवात करत देवेंद्र फडणवीस  यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 व्या वर्षाच्या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजीमहाराज संकल्पना उद्यान 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये अशीघोषणा केली. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्पाची ‘पंचामृत’ ध्येय 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा – नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार – 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ, 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा, 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार – राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषि विकास अभियान राबविणार – तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा – मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देणारयासाठी 1000 कोटी – अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ शेतकर्‍यांना थेट रोखीने आर्थिक मदत! – विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत – अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात – प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार – कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन कोकणाला काय ? – 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड – काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव…

नेव्हीच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात…

 मुंबईत भारतीय नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचा  अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात क्रू सदस्यांपैकी सर्वांनाच वाचवण्यात यश आलंय. हेलिकॉप्टरमधील सर्व क्रू…

महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…

संजय राऊत अडचणीत हक्कभंग समिती गठीत

‘विधिमंडळ नसून चोरमंडळ’ असं वक्तव्य केल्याने खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. “संजय राऊत यांनी सर्वपचे पक्षीय आमदारांचा अपमान केला असून हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे,” असं म्हणतं…

लोकशाही संपली मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगावं – उद्धव ठाकरे

शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर उद्धव ठाकरे  यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं, अशी टीका…

वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकरोडला किती वेळ थांबणार ?

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत ट्रेनचा ( Vande Bharat Train ) आज महाराष्ट्रात शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्रासाठी दोन वंदे भारत ट्रेनला आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )…

भोसरी भुखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा

 भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.…

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत….

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत. अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी…

 NIA ला मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, देशभरात अलर्ट

 राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA)  ई-मेलवरून (Email)  मुंबईवर हल्ला (Mumbai Attack)  करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं (Taliban) नाव घेत धमकी दिली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात…

error: Content is protected !!